नवी दिल्ली : ईशान्येतील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील ६०, मेघालयातील ५९ आणि नागालँडमधील ६० जागांसाठीचे कल येत आहेत. यात भाजप आघाडीला नागालँडमध्ये ४६ आणि त्रिपुरामध्ये ३५ जागा मिळताना दिसत आहेत. एनपीपी २५ जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
नागालँड विधानसभेचा कार्यकाळ १२ मार्च रोजी संपणार आहे. मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च आणि त्रिपुरामध्ये २२ मार्च रोजी संपत आहे.
येथे मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…