नागालँडमध्ये भाजप, त्रिपुरात चढ-उतार; मेघालयात एनपीपी

नवी दिल्ली : ईशान्येतील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील ६०, मेघालयातील ५९ आणि नागालँडमधील ६० जागांसाठीचे कल येत आहेत. यात भाजप आघाडीला नागालँडमध्ये ४६ आणि त्रिपुरामध्ये ३५ जागा मिळताना दिसत आहेत. एनपीपी २५ जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


नागालँड विधानसभेचा कार्यकाळ १२ मार्च रोजी संपणार आहे. मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च आणि त्रिपुरामध्ये २२ मार्च रोजी संपत आहे.


येथे मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी