हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टानेही गोदरेजची आव्हान याचिका फेटाळल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा!

नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गोदरेज अँड बॉइस कंपनीच्या विक्रोळी येथील भूखंडाचे संपादन करण्याच्या व त्याबदल्यात २६४ कोटी रुपये भरपाई देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाविरोधात गोदरेज कंपनीने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी या कंपनीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही शुक्रवारी फेटाळल्याने बुलेट टेन प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


ही आव्हान याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली होती. या खंडपीठाने सांगितले की, गोदरेज अँड बॉइस कंपनीचा भूखंड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सरकारने याआधीच संपादित केला असून, तिथे बांधकामही सुरू करण्यात आले आहे. भरपाईची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी कंपनी सरकारकडे करू शकली असती.

Comments
Add Comment

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी