प्राणी कल्याण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

ठाणे:  ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या ३० जानेवारीला ६ ते ८ वीच्या निवडक विद्यार्थ्यांची येऊर येथील गोशाळेत भेट आयोजित केली आहे. जीवजंतू कल्याण दिवस आणि प्राणी कल्याण पंधरवडा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

श्री पशुरक्षक मंडल ट्रस्ट येऊर, येथे या विद्यार्थ्यांना गोवंश, म्हसवंश जनावरांकडुन प्राप्त दुध व पदार्थांंची माहिती दिली जाईल तसेच गोशाळेमध्ये तयार होणाऱ्या बायोगॅस, विविध औषधे, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने, अगरबत्ती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे.

कुत्रा किंवा साप चावल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार, प्लास्टिक उत्पादनांचा पक्षी प्राणी यांच्यावर होत असलेला परिणाम याचीही माहिती दिली जाईल. तसेच भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या व भटके कुत्रे दत्तक घेणाऱ्या नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.