आ. नितेश राणे यांचा करिष्मा; ग्रा.प.निवडणूकीपुर्वीच ७ ग्रा.प.वर भाजपाचा झेंडा

देवगड तालुक्यात चार ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध


देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात फणसगाव विभागात भाजपने मुसंडी मारली असून चार ग्रामपंचायतीवर सरपंचांची निवड बिनविरोध झाली आहे. हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असून त्यांचे अभिनंदन होत आहे.


भाजपचे बिनविरोध आलेले सरपंच म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या कामाची पोचपावती आहे आमदार नितेश राणे हे करत असलेला विकास पाहता गावाने आमदार नितेश राणे यांच्या विकासावर विश्वास दाखवला व भाजपचे कार्यकर्ते बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले.


पाटगावचे सरपंच नितेश गुरव, गोवळच्या सरपंच दीपाली दिनेश मेस्त्री, गवाणेच्या सरपंच नैना आयरे, कुणकवणच्या सरपंच वैशाली पांचाळ. हे भाजपचे सरपंच असून बिनविरोध झालेल्या सरपंचांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.


हे सरपंच बिनविरोध व्हावे यासाठी भाजपचे पडेल मंडल अध्यक्ष डॉक्टर अमोल तेली तालुका जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तेथील कार्यकर्ते बंड्या नारकर, राजू जठार, कृष्णा नर, मिलिंद सोमले, उदय पाटील, डॉ. सर्वेश नारकर यांनी मोलाचे प्रयत्न केले आहेत.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात