मुंबई (प्रतिनिधी) : आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच्या गटाचे नाव ‘शिवसेना’ ऐवजी ‘शिल्लक सेना’ करून घ्यावे, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.
निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असे म्हटले होते. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून काहीच दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…