उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गटाचे नाव ‘शिल्लक सेना’ करावे

मुंबई (प्रतिनिधी) : आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच्या गटाचे नाव ‘शिवसेना’ ऐवजी ‘शिल्लक सेना’ करून घ्यावे, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.


निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असे म्हटले होते. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून काहीच दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

सिडकोच्या ‘माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये’ योजनेला मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नवी मुंबई : सिडकोतर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ घरांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील