भारताचा श्रीलंकेवर पाच विकेट्सने विजय

  98

नवी दिल्ली : दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने २० षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला.


तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघान टी-२० मालिकेवर २-० ने कब्जा केला आहे. या मालिकेतील तिसरा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.


श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या डावातील पाचव्या षटकात शेफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर एस मेघनाही स्वस्तात माघारी परतली.


या सामन्यात स्मृती मानधान मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा केली जात असताना तिच्या वयैक्तिक १७ धावांवर आऊट झाला. अखेर कर्णधार हरमनप्रीत सिंह (३१ धावा) संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाच विकेट्स राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रणवीरा आणि ओ रणसिंगेनं यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, एस कुमारीला एक विकेट मिळाली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार