ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

  68

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, आरोन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झीम्बाम्बे आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध पांढऱ्या चेंडूवर मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ ऑस्ट्रेलिया दौरा करतील. त्यांच्यात ३-३ सामन्यांची मालिका होणार आहे.


ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार