ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, आरोन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झीम्बाम्बे आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध पांढऱ्या चेंडूवर मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ ऑस्ट्रेलिया दौरा करतील. त्यांच्यात ३-३ सामन्यांची मालिका होणार आहे.


ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक