ओमायक्रॉन : पालिका चाचण्या वाढविणार

  47

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क झाली असून मुंबईत आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे २० लाख किट खरेदी करणार आहे. या चाचण्यांमुळे अवघ्या अर्ध्या तासात संसर्ग झाला की नाही? याची माहिती मिळणार आहे.


Omaicron: Municipal tests to be increased
ओमायक्रॉनमुळे जगभरात चिंता पसरली असताना मुंबईत पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत ३ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेतर्फे आता कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यासाठी पालिका २० लाख अँटिजेन चाचण्यांचे किट खरेदी करणार आहेत. हे एक किट पालिकेला ९ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या किटमुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही? याची माहिती अवघ्या अर्ध्या तासात मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार करणे शक्य होणार आहे.



या चाचण्या गर्दीच्या ठिकाणी होणार असून मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट परिसर अशा ठिकाणी चाचण्या होणार आहेत.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत