धोनीसाठी चेन्नई पुन्हा आग्रही

  90

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुढील हंगामातही संघात कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझी उत्सुक आहे.


पुढील आयपीएल लिलावात धोनीसाठी पहिले रिटेन्शन कार्ड वापरले जाईल. पुढील वर्षीच्या हंगामासाठी एक मोठा लिलाव होणार आहे आणि दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे, असे सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्याच्या मते, फ्रँचायझी प्रथम एमएस धोनीला कायम ठेवेल आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जाईल. लिलावापूर्वी रिटेन्शन नक्कीच होईल, हे खरे आहे. किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल, याबद्दल आम्हाला माहिती नाही. तथापि, धोनी हा पहिला खेळाडू असेल जो आम्ही कायम ठेवू. या जहाजाला त्याच्या कॅप्टनची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी जे चांगले आहे ते आम्ही करू, असे त्याने म्हटले.


चेन्नईने कोलकाताला हरवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे २०१०, २०११, २०१८ आणि २०२१मध्ये ही चारही जेतेपदेे धोनीच्या नेतृत्वाखालील आहेत.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र