मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काल झालेल्या दसऱ्या मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर विरोधी पक्षांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुह्रदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळच आळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी’ असे ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तेच मुद्दे, त्याच विषयांना धरून मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे राजकीय वातावरणात विरोधी पक्षांकडून टीकास्त्रे करण्यात येत आहेत. भाजप पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मुद्यावर टीका केली आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…