मुंबई : आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळे चांगलेच होणार असे वक्तव्य केले. दरम्यान, यावर भाजप नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.
तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत तेच आता त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार. अशा प्रकारचे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…
मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…