Mumbai Water cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

१ मार्चपासून १० टक्के पाणीकपात होण्याची शक्यता मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के

Water shortage : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांवर येणार पाणीकपातीचे संकट

दोन महिने आधीच आली राखीव पाणीसाठा मागण्याची वेळ मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के

Water Shortage : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक

मुंबई : राज्यात यावर्षी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा

Pune Water Supply : पुण्यात पाणीटंचाई! पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा आज पाणी पुरवठा बंद

पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन पुणे : सध्या वातावरणात अनेक अनपेक्षित बदल झाल्याने हिवाळ्याच्या मोसमात

Marathwada Rain : मराठवाड्यातील बळीराजाला पिकांना घालावे लागतेय तांब्याने पाणी...

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची दैन्यावस्था मराठवाडा : पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर

पाणी असूनही महापालिका क्षेत्रात पाणीकपात!

विनायक बेटावदकर, ज्येष्ठ पत्रकार (कल्याण) ठाणे जिल्ह्यात मूबलक पाणी आहे, जिल्ह्याला पाणी पुरवून मुंबईलाही

मोखाड्यात पाणीबाणी

मोखाडा : पालघर जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस पडत असणाऱ्या मोखाडा तालुक्यात पाणी साठवणूक नियोजन अभावामुळे पाणीबाणी

धरण उशाला, कोरड घशाला!

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात

रत्नागिरी जिल्ह्यात ४२ गावांतील ८५ वाड्यांमध्ये धावतोय टँकर

रत्नागिरी : जिल्ह्यात ४२ गावांतील ८५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून आतापर्यंत १७ हजार ४५ लोकांनी