मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात श्रीलंकेत वनडे मालिका गमावली आहे. या दौऱ्यात टी-२० मालिकेत भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात…
कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७…
मुंबई: श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला ३२ धावांनी हरवले. टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे चांगली सुरूवात मिळाली मात्र मधल्या…
मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ४ ऑगस्टला रविवारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आपल्या पुढील मिशनसाठी श्रीलंकेला पोहोचली आहे. संघासोबतच नवे कोच गौतम गंभीरही सोबत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून…
मुंबई: श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार बनला आहे. तर रोहित शर्मा आणि विराट…
मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली…
मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यास १० दिवसही उरलेले नाहीत मात्र…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ यावेळेस झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. येथे ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यानंतर भारतीय संघ श्रीलंका…
मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये गुरूवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना भारतीय संघाने ३०२…