मुंबई (प्रतिनिधी): माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी देशमुखांना सध्या आर्थर रोड जेल कारागृहात ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असे सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितले आहे. दरम्यान, तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक (पीए) संजीव संजीव पालांडे यांनी त्यांच्याकडे कधीही आर्थिक मागणी केलेली नाही आणि ते त्यांना केवळ एकदाच अधिकृत कारणांसाठी भेटले होते, असे वाझे यांनी यापूर्वी त्यांच्या साक्षीत स्पष्ट केले आहे.
विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…
MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप दुर्गापुर : काँग्रेस ७०-७० वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती,…
नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता…
मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला…