घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

Share

मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक समस्या रोखायच्या असतील तर या चुका करू नका.

वास्तुशास्त्रानुसार पाणी वाया घालवणे हे म्हणजे धन नुकसान करण्यासारखे आहे. जर घरात कोणत्याही कामाशिवाय पाणी वाया जात असेल तर ते थांबवणे गरजेचे असते.

कधीही घर अथवा तिजोरी अथवा पैसे ठेवण्याची जागा पूर्णपणे रिकामी ठेवू नये. या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक समस्या सतावू शकतात. असे केल्याने धनलक्ष्मी नाराज होते.

ज्यांच्या घरात साफ-सफाई नसते आणि नेहमीच घाणेरडेपणा असतो अशा घरात आर्थिक समस्या येतात.

लक्ष्मी मातेला घाणेरडेपणा आवडत नाही. जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही.

तसेच घरात तुळशीचे झाड असेल तर ते कधीच सुकू देऊ नये.

Tags: money

Recent Posts

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

1 second ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

3 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

3 hours ago

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

7 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

7 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

7 hours ago