मंत्री नितेश राणे यांचा पुनरुच्चार; मच्छीमारांना सहकार्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली असून, या नियमाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असा पुनरुच्चार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शुक्रवारी केला. १२ नॉटिकल मैल या राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारच्या मासेमारीला परवानगी नसून, मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात न उतरता शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Bhiwandi Building Collapse : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर; दोन मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही, बचावकार्य सुरू
भिवंडी : भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगाराम वाडी येथे चार मजली निवासी इमारतीचा मोठा भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून 8 ...





