LIC of India : एलआयसी ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला १२,२०७ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द

मुंबई : एलआयसी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. आर. दोराईस्वामी यांनी आज केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांना १२,२०७.२५ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द केला. २७ जुलै २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केल्यानुसार, भारत सरकारचा हा लाभांशाचा हिस्सा आहे.



यावेळी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय लोहिया तसेच एलआयसी ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर पटनायक, व्यवस्थापकीय संचालक आर. चंदर आणि उत्तर विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक (प्रभारी) एन. एस. राघवा हे अधिकारी उपस्थित होते.एलआयसी आपल्या स्थापनेपासून ७० गौरवशाली वर्षे पूर्ण करत असून, ३१ मार्च २०२६ रोजी तिची एकूण मालमत्ता ५९.०३ लाख कोटी रुपये इतकी आहे. भारतीय आयुर्विमा बाजारपेठेत कंपनीचे वर्चस्व कायम आहे.

Comments
Add Comment

Minister Babasaheb Patil : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार

पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे

ADR Report : १४ मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद; डी. के. शिवकुमार सर्वात श्रीमंत, तर भजनलाल यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती

नवी दिल्ली  : 'एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या

Prasad Oak : चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे 'चित्रपती व्ही. शांताराम

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, आतापर्यंत १३ आरोपींना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात एक मोठे पाऊल उचलले असून, राऊस ॲव्हेन्यू

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे

Sugar Stock Rules : साखरसाठ्यावर केंद्राचे निर्बंध; ३० दिवसांपेक्षा अधिकचा साठा ठेवण्यास मनाई; कमाल मर्यादा ४,००० क्विंटल

नवी दिल्ली: अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर देशात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि