Rohini Paradhye Case : रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात एक वेगळे वळण ;पतीवर मोठा आरोप

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण तथा रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिने आपल्याच हॉटेल मध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. वयाच्या अवघ्या २५ वर्षी तिने हे टोकाचं पाऊल उचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.



नक्की प्रकरण काय ?
रोहीनेनी ५ वर्षेपूर्वी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्याशी प्रेमविवाह केला. रोहिणी हि  रील स्टार(reel star) होती तर तिचा नवरा हा हॉटेल ग्रामपंचायतचा मालक होता. मात्र लग्नाच्या पाच वर्षा नंतर रोहिणीने आपल्याच्या हॉटेलच्या स्वयंपाकगृहात टोकाचं पाऊल उचलून गळफास घेत आपलं जीवन संपवलं. तिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं असं तिच्या वडिलांनी सांगितलं.



वडिलांनी सांगितलं...
रोहिणीच्या नवरा म्हणजेच निलेश हा तिला घरगुती कारणावरून तसेच तिची इच्छा नसताना तिला हॉटेलमध्ये काम करण्यास लावून तिच्याशी वारंवार वाद घालून भांडण करायचा. हाताने मारहाण व शिवीगाळ, दमदाटी करून शारिरीक व मानसिक त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप रोहिणीच्या वडिलांनी केला. तक्रार करतात पोलिसांनी नवरा निलेश विलास पाराध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. आता पुढील तपास चालू आहे. रोहिणीच्या या निर्णयाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे
Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला