काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचलमध्ये भाजपने मारली बाजी

सिमला : काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील मंडी, धरमशला (धर्मशाळा), सोलन या तीन पालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा तर पालमपूर पालिकेत काँग्रेसचा विजय झाला आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टीने मंडी महापालिकेत १४ पैकी १२, धरमशाला मनपात १७ पैकी ११ आणि सोलन मनपात १७ पैकी १० प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असून संध्याकाळपर्यंत सगळे निकाल येतील. पालमपूर मनपात काँग्रेसने ११ आणि भाजपने २ प्रभाग जिंकले आहेत.


पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी झालेल्या चार मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तीन मनपात भाजपने सरशी साधली आहे. हा काँग्रेससाठी हिमाचलमध्ये मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.





हिमाचल प्रदेशात ४ पैकी ३ मोठ्या मनपात भाजपची सरशी


मंडी - एकूण जागा १४ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या १२ जागा


धरमशाला - एकूण जागा १७ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या ११ जागा


सोलन - एकूण जागा १७ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या १० जागा

Comments
Add Comment

Kedarnath Yatra : मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रेला ब्रेक! उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्टमुळे प्रशासन सतर्क

डेहराडून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली असून,

Shirdi : शिर्डीत साईबाबांच्या चरणी दान २४ लाखांचा हार

शिर्डी : भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये ज्या शिर्डीचा समावेश होतो त्या साईबाबांच्या मंदिरात एका

Baba Vanga : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२६च्या शेवटच्या महिन्यात होतील 'या' ५ राशी मालामाल !

जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची भाकिते आजही अनेकांना चकीत करतात. २०२६ हे वर्ष आता मे महिन्यात

Sachin Tendulkar : वैभववर दबाव टाकू नका; टीम इंडियातील निवडीवर सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत, दिला मोठा सल्ला...

Mumbai : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मधील आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे देशभर

अहिल्यादेवींच्या आदर्शांवर राज्याचा राज्यकारभार सुरु– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही  अहिल्यादेवींच्या 301 व्या जयंतीनिमित्त विकास, महिला सक्षमीकरण,

IPL Final वर पावसाचे संकट! अहमदाबादमध्ये यलो अलर्ट; RCB-GT अंतिम सामना रद्द झाला तर कोण ठरणार विजेता?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ च्या अंतिम लढतीसाठी क्रिकेटप्रेमी सज्ज झाले असतानाच हवामानाने पुन्हा एकदा चिंतेचे ढग