होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर गोळीबार झाला. या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर इतर १७ खलाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा खलाशी गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील जाम सलाया गावचा रहिवासी होता आणि तो दुबईहून येमेनला माल घेऊन जात होता.
नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) हालचालींना आता वेग आला असून ...
महावाणिज्य दूतावासाने एक्सवर लिहिले, " या दुर्दैवी घटनेबद्दल आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. यामध्ये जहाजावरील एका भारतीय कर्मचाऱ्याचा दुःखद मृत्यू झाला आहे. वाणिज्य दूतावास जहाजाच्या मालकाच्या संपर्कात आहे आणि अधिक माहिती गोळा करत आहे. या प्रकरणात वाणिज्य दूतावास प्राधान्याने सर्वतोपरी मदत करेल."
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांत विविध विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महापालिका आणि ...
भाया यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, या घटनेमुळे खलाशी समुदाय आणि मृतांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीती आणि दुःख पसरले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, अशा परिस्थितीत एका निष्पाप भारतीय खलाशाचा मृत्यू होणे ही अत्यंत दुःखद घटना असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.