Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भाईंदर आणि नायगाव या ठाणे जिल्ह्यातील दोन रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी रवाना झाल्याचे वृत्त आहे.


भाईंदर आणि नायगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच बोरीवली - वलसाड मेमू क्रमांक ६९१३९ ही गाडी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिल्या जाणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवा अथवा रेल्वे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहा आणि प्रवासाचे नियोजन करा, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.

Comments
Add Comment

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम