एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा केल्यास भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच, जीवनातील अडथळे दूर होतात. हिंदू पंचांगानुसार, वर्षात एकूण २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहे. यंदा मार्च २०२६ मध्ये पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशी या दोन महत्त्वाच्या एकादशी आहेत.


कामदा एकादशी २९ मार्च २०२६ रोजी साजरी केली जाणार असून धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही शुभ योग देखील तयार होत आहेत, त्यामुळे या पूजेचे आणि व्रताचे फार महत्त्व आहे.


एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर भगवान विष्णूंची मनोभावे पूजा अर्चना करावी. या दिवशी विष्णू मंत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करणे शुभ मानले जाते.


धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत मनोभावे केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते.

Comments
Add Comment

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

Maruti Suzuki : मार्च महिन्यात मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ; 2.25 लाख युनिट्सचा टप्पा पार

मुंबई : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मार्च 2026 महिन्यात विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे.

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.