Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी उडवली आणि आजीने संतापाच्या भरात असं काही केलं की तो लहान मुलगा चक्क ४५ टक्के भाजला.


 


नेमकं घडलं काय ?


नागपुरातील कोराडी परिसरात होळीच्या दिवशी एक भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. तर झालं असं ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा चिमुरडा घराबाहेर होळी खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी गरम घराबाहेरून गरम पाणी घरात नेत होती. खेळण्याचा नादात ओमने आजीच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवले आणि या किरकोळ घटनेमुळे आजीचा राग अनावर झाला, हातातील बादलीत असलेले पूर्ण गरम पाणी तिने ओमच्या अंगावर ओतले. उकळते पाणी अंगावर पडताच अंग भाजल्याने ओम वेदनेने ओरडू लागला.


ओमचा ओरडाओरड ऐकून शेजारी धावून आले तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी जरी ओतले तोपर्यंत कंबरेखालुन मुलगा चांगलाच भाजला आहे. प्राथमिक माहितीनुसार ओम ४५ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर