Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी उडवली आणि आजीने संतापाच्या भरात असं काही केलं की तो लहान मुलगा चक्क ४५ टक्के भाजला.


 


नेमकं घडलं काय ?


नागपुरातील कोराडी परिसरात होळीच्या दिवशी एक भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. तर झालं असं ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा चिमुरडा घराबाहेर होळी खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी गरम घराबाहेरून गरम पाणी घरात नेत होती. खेळण्याचा नादात ओमने आजीच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवले आणि या किरकोळ घटनेमुळे आजीचा राग अनावर झाला, हातातील बादलीत असलेले पूर्ण गरम पाणी तिने ओमच्या अंगावर ओतले. उकळते पाणी अंगावर पडताच अंग भाजल्याने ओम वेदनेने ओरडू लागला.


ओमचा ओरडाओरड ऐकून शेजारी धावून आले तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी जरी ओतले तोपर्यंत कंबरेखालुन मुलगा चांगलाच भाजला आहे. प्राथमिक माहितीनुसार ओम ४५ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून