UTS APP CLOSED : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; १ मार्चपासून UTS APP कायमच बंद

मुंबई : रोजच्या धावपळीत लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. मोबाईलवरून तिकीट आणि मासिक पास काढण्यासाठी वापरले जाणारे Railway UTS App येत्या १ मार्चपासून बंद केले जाणार आहे.


रेल्वे प्रशासनाने डिजिटल सेवांमध्ये बदल करत हे अ‍ॅप टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्याऐवजी आता सर्व सुविधा Rail One App या नवीन अ‍ॅपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहेत.



कोणत्या सेवा थांबल्या?


मासिक पास काढणे, नूतनीकरण, प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि डिजिटल पाकीट भरणा या सुविधा आधीच बंद करण्यात आल्या आहेत. याच सर्व सोयी प्रवाश्याना रेल वन या अ‍ॅपमध्ये मिळणार आहेत.



वैध पासधारकांनी काय करावे?


ज्यांचे पास १ मार्चनंतरही वैध आहेत, त्यांना रेल वन या अ‍ॅपमध्ये नवीन अ‍ॅपमध्ये ट्रान्सफर सुविधा उपलब्ध आहे. नवीन अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी पूर्ण केल्यानंतर पास सहजपणे वापरता येणार आहे.



बदल का महत्त्वाचा?


डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि एकत्रित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, मात्र भविष्यातील सोयीसाठी हा बदल आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाचे सांगितले आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र

Jagar Samatecha : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या

Nitesh Rane :चंद्रपूर जिल्ह्यात झिंगे पालन व्यवसायाला मोठी चालना देणार

मुंबई, : चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मत्स्य शेतकऱ्यांचे