ZP Election Result 2026: भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शंभरी पार

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.



दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी:


छत्रपती संभाजी नगर :


भाजप- १६, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४



धाराशिव:


भाजप- ८, शिवसेना- १२, राष्ट्रवादी काँग्रेस- ३ 



कोल्हापूर:


भाजप- १०, शिवसेना- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



लातूर:


भाजप- ८, शिवसेना- ०, राष्ट्रवादी काँग्रेस- २



परभणी:


भाजप- १७, शिवसेना- ३, राष्ट्रवादी काँग्रेस- ६



पुणे:


भाजप- २०, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- २७



रायगड:


भाजप- ६, शिवसेना- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



रत्नागिरी:


भाजप- २, शिवसेना- २६, राष्ट्रवादी काँग्रेस- २



सांगली:


भाजप- ८, शिवसेना- ५, राष्ट्रवादी काँग्रेस- ३



सातारा:


भाजप- ३२, शिवसेना- १०, राष्ट्रवादी काँग्रेस- १७



सिंधुदुर्ग:


भाजप- १९, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- ०



सोलापूर:


भाजप- २१, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- ९

Comments
Add Comment

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर क्षम लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Commonwealth Games 2026 : भारतीय बॉक्सर्सचा ऐतिहासिक पराक्रम; ९६ वर्षांत प्रथमच जिंकली ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी दैदीप्यमान कामगिरी करत इतिहास रचला आहे.

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि