ZP Election Result 2026: भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शंभरी पार

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.



दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी:


छत्रपती संभाजी नगर :


भाजप- १६, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४



धाराशिव:


भाजप- ८, शिवसेना- १२, राष्ट्रवादी काँग्रेस- ३ 



कोल्हापूर:


भाजप- १०, शिवसेना- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



लातूर:


भाजप- ८, शिवसेना- ०, राष्ट्रवादी काँग्रेस- २



परभणी:


भाजप- १७, शिवसेना- ३, राष्ट्रवादी काँग्रेस- ६



पुणे:


भाजप- २०, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- २७



रायगड:


भाजप- ६, शिवसेना- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



रत्नागिरी:


भाजप- २, शिवसेना- २६, राष्ट्रवादी काँग्रेस- २



सांगली:


भाजप- ८, शिवसेना- ५, राष्ट्रवादी काँग्रेस- ३



सातारा:


भाजप- ३२, शिवसेना- १०, राष्ट्रवादी काँग्रेस- १७



सिंधुदुर्ग:


भाजप- १९, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- ०



सोलापूर:


भाजप- २१, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- ९

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा