पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार


मुंबई  : २२ जानेवारी २०२५ - गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेसचे टर्मिनल मुंबई सेंट्रलवरून वांद्रे टर्मिनस येथे हलवणे, आणि (ii) गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १६ वरून २० डब्यांपर्यंत तात्पुरती वाढ करणे यांचा समावेश आहे.



गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात चार अतिरिक्त डबे जोडले जातील आणि २६ जानेवारी ते ७. मार्च या कालावधीत ही गाडी २० डब्यांच्या रेकसह धावेल. गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस – वात्वा / अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात २६. जानेवारी ते ०७ मार्च या कालावधीत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटेल/येईल. गाडी क्रमांक १२९३३ वांद्रे टर्मिनसवरून दुपारी १ . ५५ वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे १२:३० वाजता पोहोचेल; बोरीवली आणि अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळेत कोणताही बदल नाही.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि