पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार


मुंबई  : २२ जानेवारी २०२५ - गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेसचे टर्मिनल मुंबई सेंट्रलवरून वांद्रे टर्मिनस येथे हलवणे, आणि (ii) गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १६ वरून २० डब्यांपर्यंत तात्पुरती वाढ करणे यांचा समावेश आहे.



गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात चार अतिरिक्त डबे जोडले जातील आणि २६ जानेवारी ते ७. मार्च या कालावधीत ही गाडी २० डब्यांच्या रेकसह धावेल. गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस – वात्वा / अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात २६. जानेवारी ते ०७ मार्च या कालावधीत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटेल/येईल. गाडी क्रमांक १२९३३ वांद्रे टर्मिनसवरून दुपारी १ . ५५ वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे १२:३० वाजता पोहोचेल; बोरीवली आणि अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळेत कोणताही बदल नाही.

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना