मुंबई महापौर पदावरून उबाठाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. मात्र महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उबाठाचे नगरसेवक नॉटरिचेबल झाल्यामुळे मुंबईतील ६५ नगरसेवकांवर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे. विरोधी पक्षात बसावे लागणाऱ्या उबाठातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्यावर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे.


भाजपचे यंदा पालिकेत सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज आहे. उबाठाकडून महापौर पदाची जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. मात्र, यावरून हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली. मित्रपक्ष भाजपनेही सतर्कतेची पावले उचलली असून त्यांच्या सर्व नगरसेवकांना पुढील १० दिवस मुंबईतच राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र