मुंबई महापौर पदावरून उबाठाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. मात्र महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उबाठाचे नगरसेवक नॉटरिचेबल झाल्यामुळे मुंबईतील ६५ नगरसेवकांवर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे. विरोधी पक्षात बसावे लागणाऱ्या उबाठातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्यावर उबाठाकडून पाळत ठेवली जात आहे.


भाजपचे यंदा पालिकेत सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज आहे. उबाठाकडून महापौर पदाची जाहीर इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. मात्र, यावरून हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली. मित्रपक्ष भाजपनेही सतर्कतेची पावले उचलली असून त्यांच्या सर्व नगरसेवकांना पुढील १० दिवस मुंबईतच राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य