इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी, १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता


नवी दिल्ली : इस्रोचे २०२६ मधील पहिले प्रक्षेपण अयशस्वी झाले. PSLV-C62 मोहिमेपूर्वी, गेल्या वर्षी C61 देखील अयशस्वी झाले. यावेळी, रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. पण तिसऱ्या टप्प्याची टप्प्याची माहिती नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने मिळाली. चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली पण नंतर अपडेट मिळणे थांबले. वारंवार संपर्काचा प्रयत्न झाला. मात्र PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी तुटलेला संपर्क पुन्हा सुरळीत झाला नाही.


इस्रोने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यात आलेल्या एका समस्येमुळे रॉकेटने मार्ग बदलला आणि PSLV-C62 चा नियंत्रण कक्षाशी संपर्कच तुटला. यामुळे रॉकेटमधून अंतराळात पाठवलेले १६ उपग्रह बेपत्ता झाले आहेत.


इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला PSLV-C62 चा संपर्क तुटल्यामुळे १६ उपग्रह अंतराळात बेपत्ता झाले आहेत.


प्रक्षेपण यशस्वी झाले असते तर १६ उपग्रह अंतराळात स्थिरावले असते. यात चेन्नईच्या ऑर्बिटएड एरोस्पेसचा पहिला उपग्रह आयुलसॅटचाही समावेश झाला असता. आयुलसॅटमुळे अंतराळात उपग्रहांचे कक्षेत इंधन भरण्याचे तंत्रज्ञान आणखी विकसित झाले असते. भारताचा पहिला व्यावसायिक इन-ऑर्बिट डॉकिंग आणि इंधन भरण्याचा इंटरफेस तयार झाला असता. उपग्रहातील एका टाकीतून दुसऱ्या टाकीत इंधन (प्रोपेलंट) स्थानांतरित करणे, शक्ती स्थानांतरित करणे, डेटा स्थानांतरित करणे यासाठीचे तंत्रज्ञान विकसित झाले असते.


Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार