आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) या ब्रोकरेज कंपन्यानी काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या कुठल्या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील?


जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -


१)Teneco Clean Air India- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ६१० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.


२) Titan Company- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ४७३० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.


३) Info Edge- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १४३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.


मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -


४) Kalyan Jewellers - कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५२१ रुपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह २५% अपसाईड वाढीसह ६५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी