Crime News :दोस्तानेच दोस्ताचा गळा कापला;मृत्यदेह डोंगराळ भागात फेकुन दिला

छ.संभाजीनगर : मित्रच बनाला मित्राचा दुश्मन..संभाजी नगरमध्ये मोबाईल आणि पैशांच्या वादातुन एक सराईत गुन्हेगारानी मित्राने दुसऱ्या साथीदारासह आपल्या स्वताच्याच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे..छावणी परिसरात एका २० वर्षीय तरुणाची अत्यंत गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता.यानंतर या घटनेमुळे तेथील परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.शकील अरेफ शेख (वय) २० असं मृत्य युवकाच नाव आहे.असं माहितीतुन स्पष्ट झालं आहे..


या घटने अगोदर बळी गेलेल्या शकील अरेफ शेख यांच्या आईला ही सराईत गुन्हेगार सय्यद सिराज अली यांने धमकवल्याच माहितीतून समोर आलं आहे...बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी सिराज याने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत न केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीच्या रात्री शकील हा सिराजसोबत घराबाहेर पडला अन् त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.ते काल मंगळवारी सकाळी मिटमिटा परिसरातील डोंगर भागात नागरिकांना पडलेला एक मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, तो मृतदेह शकीलचा असल्याचं समजले..


या घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आणि आरोपींच्या ताब्यातील इतर गुन्हेगारांना लवकर पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने मोबाईल आणि पैशांच्या वादातून मित्रांमध्ये होणाऱ्या संघर्षाची गंभीरता पुन्हा एकदा दाखवली आहे.


 
Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय