काय सांगता ? दोन हजाराच्या पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या नोटा अद्याप चलनात

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने साल २०२३ मध्ये चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाहीत. साल २०२५ च्या अखेरपर्यंतचे आकडे आलेले आहेत. आरबीआयने सांगितले की अजूनही ५००० कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या गुलाबी नोटा बँकेत परत येण्याची बाकी आहे. म्हणजे इतक्या किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. खास बाब म्हणजे या नोटा रिटर्न करण्याची सुविधा असूनही लोकांद्वारे उशीर केला जात आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. आरबीआय म्हणाले की २००० रुपयांच्या नोटा १९ मे २०२३ रोजी सर्क्युलेशनच्या बाहेर केल्या होत्या. या नोटा बँकेत परत करायच्या होत्या. परंतु आतापर्यंत सर्व नोटा बँकेत परत केलेल्या नाहीत. त्यावेळी बाजारात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. संपलेल्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ९८.४१ नोटांची बँकेत वापसी झाली आहे. अजूनही ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २ हजारांंच्या नोटा बँकेत परत आलेल्या नाहीत.

Comments
Add Comment

धुरंधर द रिंवेज नंतर 'धुरंधर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार ?

रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. धुरंधर रिलीज झाल्यानंतर

Oscars Winners 2026 : 'वन बॅटल आफ्टर अनदर'ने ६ तर सिनर्सने जिंकले ४ पुरस्कार, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

ऑस्कर 2026 च्या विजेत्यांची घोषणा झाली असून यंदा सिनर्स आणि 'वन बॅटल आफ्टर अनदर' बरोबरच अनेक चित्रपटांनी आपली दमदार

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या