आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य


मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार, हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे आणि इतर संस्थांमध्ये आधार कार्डच्या फोटोकॉपी घेणे किंवा जतन करणे पूर्णपणे बंद केले जाईल. सरकारच्या मते, कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नसून गोपनीयतेला मोठा धोका निर्माण करते. यासाठी युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केली आहेत. आता कोणतीही संस्था ऑफलाइन आधार पडताळणी करू इच्छित असल्यास प्रथम युआयडीएआयकडे नोंदणी करावी लागेल. युआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, नवीन नियमांनुसार हॉटेल्स, आयोजक आणि इतर संस्थांना युआयडीएआयकडे नोंदणी करून सुरक्षित एपीआय द्वारे डिजिटल पद्धतीने आधार पडताळणी करता येईल.

Comments
Add Comment

Ashish Shelar : रिफायनरी किंवा अणुऊर्जा प्रकल्प कातळशिल्पांच्या आड येणार नाहीत!

- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; 'एआय'च्या माध्यमातून इतिहासपूर्व जीवनशैलीची पुनर्निर्मिती मुंबई : मानवी

Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले

Devendra Fadnavis : तपास न करताच वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा, बेपत्ता मुलगी परतल्यानंतर पोलिसांचे बिंग फुटले

बुलढाण्यातील घटनेची विधानसभेत चर्चा; जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची

Devendra Fadnavis : 'आरटीओ' विभागातील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी

 मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; बजरंग खरमाटे प्रकरणात 'एसआयटी' स्थापन मुंबई : प्रादेशिक परिवहन (आरटीओ)

Narhari Zirwal : हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर!

 खाजगी भागीदारीचा विचार नाही; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सकारात्मक स्पष्टीकरण मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत

कातळशिल्पांचे संरक्षण करुनच विकास प्रकल्पांचा विचार करणार, मंत्री आशिष शेलारांनी दिली ग्वाही

मुंबई: मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळ शिल्पांचे पुर्ण संरक्षण करुनच