आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य


मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार, हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे आणि इतर संस्थांमध्ये आधार कार्डच्या फोटोकॉपी घेणे किंवा जतन करणे पूर्णपणे बंद केले जाईल. सरकारच्या मते, कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नसून गोपनीयतेला मोठा धोका निर्माण करते. यासाठी युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मंजूर केली आहेत. आता कोणतीही संस्था ऑफलाइन आधार पडताळणी करू इच्छित असल्यास प्रथम युआयडीएआयकडे नोंदणी करावी लागेल. युआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, नवीन नियमांनुसार हॉटेल्स, आयोजक आणि इतर संस्थांना युआयडीएआयकडे नोंदणी करून सुरक्षित एपीआय द्वारे डिजिटल पद्धतीने आधार पडताळणी करता येईल.

Comments
Add Comment

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Pydhonie Family News : ना कलिंगड, ना बिर्याणी, उंदिर मारण्याच्या औषधामुळे पायधुनीतील 'त्या' चौघांचा मृत्यू

मुंबई : पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला