मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग लागली, मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


आग लागलेली इमारत आनंदनगर परिसरातील सब्जी मार्केटच्या अगदी समोर स्थित आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तात्काळ चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.


आगीमुळे इमारतीतील एक घर जळून खाक झाले, परंतु सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही झाले. यावर अधिक तपास सुरू असून, दहिसर पोलीस आणि अग्निशमन दल याचा शोध घेत आहेत.


आग लागल्यानंतर, इमारतीच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र