नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीएच्या जागांवर उभ्या असलेल्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे.


दरम्यान बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार यांना कमी लेखणाऱ्यांना आता त्यांची खरी किंमत कळली आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. एनडीए जिंकल्यास नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अशोक चौधरी यांच्या या विधानामुळे आता सर्वांना उत्तर मिळाले आहे.




बिहारमध्ये मतदान मोजणीला सुरुवात झाल्यावर नितीश कुमार यांचे पोस्टर्स लागले. या पोस्टर्समध्ये त्यांचे वर्णन वाघ म्हणून केले आहे. ज्यावर लिहिले होते, "वाघ अजूनही जिवंत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांचे आभार..." त्यात आता आकडेवारी पुढे यायला सुरुवात झाल्यावर एनडीए समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित