दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई


नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने अनेकांना अटक केली आहे. अटक केलेल्या डॉक्टरांचा संबंध अल-फलाह युनिव्हर्सिटीशी आढळला. यानंतर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने उत्तर प्रदेशमधील फरिदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीची मान्यता रद्द केल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत ही कारवाई करण्यात आली आहे.


मान्यता रद्द झाल्यामुळे आता अल-फलाह युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रम अर्थहीन झाले आहे. करिअर करण्याच्यादृष्टीने या अभ्यासक्रमांचे महत्त्व संपले आहे.


अल-फलाह युनिव्हर्सिटी अर्थात अल-फलाह विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील फरिदाबादच्या धौज गावात ७० एकर जागेवर पसरले आहे. हे खासगी विद्यापीठ आहे. एका विश्वस्त संस्थेद्वारे अल-फलाह विद्यापीठाचा कारभार चालवला जात होता. डॉ. भूपिंदर कौर आनंद या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. प्रोफेसर मोहम्मद परवेझ हे विद्यापीठाचे रजिस्ट्रार आहेत.


Comments
Add Comment

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी