Tata-Mestry Clash: मेहली मिस्त्री यांचा 'युटर्न' आपले कॅवेटच मागे घेतले म्हणाले..

प्रतिनिधी:मेहली मिस्त्री यांनी अचानक युटर्न घेत आपले महाराष्ट्र धर्मादायी आयुक्तालयात दिलेले कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे टाटा समुहाच्या संचालक मंडळातील एकप्रकारे आपला हिस्सा सोडल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रामुख्याने आपली बाजू न ऐकता आपल्याला टाटा संचालक मंडळाने काढले असे म्हणणे त्यांनी आयुक्तांकडे मांडले होते त्यामुळे कुठल्याही नियुक्तीचा निर्णय घेताना आपली बाजू न मांडण्याआधी निर्णयाला स्थगिती द्यावी याची विनंती त्यांनी नियामकाला केली होती. मात्र स्वखुषीने पुन्हा त्यांनी आपल्या कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव टाटा समुहानेही मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


टाटा समुह देखील कायदेशीर पेचप्रसंग लढण्यासाठी सज्ज झाला होता मात्र आता कॅवेट काढल्याने अघोषित समझोता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात आपल्या आधीच्या टाटा समुहाला लिहीलेल्या पत्रकाप्रमाणे, 'टाटा समुहात कुठलीही वादग्रस्त घटनांशी जोडला जाऊ नये अशी माझी इच्छा ' असल्याचेही त्यांनी पुनरुच्चार अनेक वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. बहुमताच्या आधारावर मेहली मिस्त्री यांची संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात टाटा समुहाच्या संचालक मंडळाच्या संचालकांची मुदत संपली होती. मात्र संचालक विजय सिंह यांच्यासह सी वेणुगोपाल यांना मुदतवाढ देण्यात आली होती. यापूर्वी नोएल टाटा यांची रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली होती.


नोएल टाटा अध्यक्ष झाल्यापासून आणखीनच कंपनीचे प्रभावशाली भागभांडवलधारक व माजी संचालक व शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. शापोरजी पालोनजी समुहाकडे टाटा सन्समधील १७% भागभांडवल (Stake) आहे तर टाटा ट्रस्टचा (टाटा कुटुंबाचा) ६६% भागभांडवल कंपनीत आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे

- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवर मुंबई : कोकणातील

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या