WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण


नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र याच्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारीतय संघातील स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद पाहायला मिळाला.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधाना चांगल्या लयीमध्ये दिसत होती. मात्र पावरप्लेच्या शेवटच्या षटकातील म्हणजेच १०व्या षटकांत किम गार्थच्या बॉलवर वाईड होता. मात्र विकेटच्या मागे उभे असलेल्या कर्णधार हीलीने कॅच आऊटचा जोरदार अपील केले. मैदानावर उभ्या असलेल्या अंपायरनी बाद देण्यास नकार दिला. हीलीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.






मंधाना याबाबत बिनधास्त होती. तिच्या बॉडी लॅग्वेंजवरून दिसत होते की बॉल तिच्या बॅटला लागलेला नाही. कमेंटेटरनीही आवाज आल्याचे नाकारले होते. मात्र अल्ट्रा एजवरून जेव्हा थर्ड अंपायरने कन्फर्म केले की त्यात दिसले मंधानाच्या बॉलचा आणि बॅटचा संपर्क झाला. मात्र बाद दिल्यानंतरही मंधानाने सांगितले की बॅटला बॉल लागलाच नाही.


थर्ड अंपायरच्या या निर्णयाने मैदानावर उभे असलेले अंपायरही चक्रावले. त्यांनी इशाऱ्याने सांगितले की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. कमेंट्री बॉक्समध्ये असलेले लोकही या निर्णयाने हैराण झाले.


Comments
Add Comment

IPL मिनी लिलाव, कॅमरून ग्रीनचा २५.२० कोटींमध्ये KKRमध्ये समावेश

अबुधाबी : आयपीएल २०२६ साठी अबुधाबी येथे सुरू असलेल्या मिनी लिलावात क्रिकेटपटूंच्या खरेदीसाठी मोठमोठ्या बोली

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

आयपीएलचा संपूर्ण लिलाव कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे. या लिलावासाठी आयपीएलच्या चाहत्यांमध्ये

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला