मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेली ही मेट्रो मुंबईची पहिली पूर्णपणे जमिनीखालून (Underground) जाणारी आहे. ही मेट्रो आरे कॉलनी ते बीकेसी पर्यंत जाते आणि ती विमानतळाला (Airport) जोडते. पण विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या बॅग्स घेऊन पायऱ्यांवरून खाली उतरावे लागते, कारण उतरण्यासाठी सरकते जिने नाहीत. स्टेशनच्या बाहेरही चांगले रस्ते (पेंवमेंट) नाहीत.


अनेक मुंबईकरांनी देखिल त्यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, त्याला २५ किलोची बॅग स्वतः खाली घेऊन यावी लागली. दुसऱ्या एका युजरने गमतीत म्हटले की, "आपला देश खाली उतरण्यावर विश्वास ठेवत नाही." मात्र, काही लोकांनी मेट्रोचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अवजड सामानासाठी लिफ्ट आहेत, ज्या अजूनही बसवण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना आशा आहे की, मेट्रोचे अधिकारी लोकांचा हा त्रास लवकरच दूर करतील.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री