मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेली ही मेट्रो मुंबईची पहिली पूर्णपणे जमिनीखालून (Underground) जाणारी आहे. ही मेट्रो आरे कॉलनी ते बीकेसी पर्यंत जाते आणि ती विमानतळाला (Airport) जोडते. पण विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या बॅग्स घेऊन पायऱ्यांवरून खाली उतरावे लागते, कारण उतरण्यासाठी सरकते जिने नाहीत. स्टेशनच्या बाहेरही चांगले रस्ते (पेंवमेंट) नाहीत.


अनेक मुंबईकरांनी देखिल त्यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, त्याला २५ किलोची बॅग स्वतः खाली घेऊन यावी लागली. दुसऱ्या एका युजरने गमतीत म्हटले की, "आपला देश खाली उतरण्यावर विश्वास ठेवत नाही." मात्र, काही लोकांनी मेट्रोचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अवजड सामानासाठी लिफ्ट आहेत, ज्या अजूनही बसवण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना आशा आहे की, मेट्रोचे अधिकारी लोकांचा हा त्रास लवकरच दूर करतील.

Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार मुंबई : विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले

अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेच्या कारणांचा शोध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६

Ajit Pawar Passed Away : ओह शिट..! अजित पवारांचे विमान कोसळण्याआधी पायलटचे शेवटचे शब्द

मुंबई : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत

Ajit Pawar : "उद्ध्वस्त"...दिल्लीतून बारामतीकडे निघताना सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट; 'दादा'...

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाकेबाज नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या