२०२६ ची होळी सनी देओलसाठी ठरणार का महत्त्वाची ? आगामी चित्रपटाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या नवीन चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत माहिती दिली आहे. सनी देओल सध्या त्याचा ६८वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या आगामी 'गबरू' चित्रपटाबद्दल पोस्ट करत हा चित्रपट १३ मार्च, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.


सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक मोशन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शन लिहिले आहे, 'Power isn't what you show, its what you do!, तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते येत आहे.' त्याच्या या कॅप्शनमुळे सनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु आहे.



गबरूपूर्वी सनी देओल 'बोर्डर २' या चित्रपटात तो दिसणार आहे. 'बोर्डर २' चित्रपट २२ जानेवारी, २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'गबरू' हा चित्रपट ऐन होळीच्या कालावधीत प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षक सुट्ट्यांमध्ये चित्रपट पाहायला जातील, असा अंदाज लावण्यात येत आहे. त्यामुळे २०२६ ची दिवाळी सनी देओलसाठी महत्त्वाची ठरणार आहे. गबरू हा चित्रपट सशांक उदापूरकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या आधी परिणितीने दिली गुड न्यूज , परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा झाले आईबाबा...

चड्डा घराण्यात चिमुकल्याचा आगमन झालं आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डाने दिली गुड न्युज. परिणीती आणि राघव यांनी

माझं कधी काय होईल मला माहित नाही... नाव ठेवणाऱ्यांना स्पष्टच बोलल्या उषा नाडकर्णी

मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्री मधल्या उषा नाडकर्णी बरेचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.

अभिनेत्री काजोलचे कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांना दुखावणारे वक्तव्य, उफाळला नवा नाद

मुंबई : सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या कामाच्या वेळेबद्दल काही ना काही वक्तव्य करत आहेत. सर्वात आधी

भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

इशित ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं, नागपूरच्या स्प्रुहाशी संवाद साधना म्हणाले....

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय शोचा ज्युनिअर वीक सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. काही