मानखुर्दमध्ये नवरात्रीदरम्यान समाजकंटकाचा हल्ला, आरोपींच्या कठोर शिक्षेची मागणी करणार - नितेश राणे

मुंबई: मुंबईतील मानखुर्द साठे नगर परिसरात नवरात्र मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी हल्ला करून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या ठिकाणी मंत्री नितेशजी राणे यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. तसेच यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. या विषयासंदर्भात मंत्री नितेशजी राणे हे स्वतः मुख्यमंत्री यांना घटनेची माहिती देऊन कठोर शिक्षेची मागणी करणार आहे असे त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.




या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून हिंदू ऐक्याचे दर्शन घडवले.

Comments
Add Comment

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये नियमावलीवरून जुंपली

संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगी मुंबई : सरकारी

'टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या'

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि.

राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी

'पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही'

मुंबई :  पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय

मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती