मानखुर्दमध्ये नवरात्रीदरम्यान समाजकंटकाचा हल्ला, आरोपींच्या कठोर शिक्षेची मागणी करणार - नितेश राणे

मुंबई: मुंबईतील मानखुर्द साठे नगर परिसरात नवरात्र मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी हल्ला करून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या ठिकाणी मंत्री नितेशजी राणे यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. तसेच यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. या विषयासंदर्भात मंत्री नितेशजी राणे हे स्वतः मुख्यमंत्री यांना घटनेची माहिती देऊन कठोर शिक्षेची मागणी करणार आहे असे त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.




या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून हिंदू ऐक्याचे दर्शन घडवले.

Comments
Add Comment

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा