भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास


नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत तिने पोलंडच्या पॅरिस ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती ज्युलिया सेरेमेटाचा (Julia Szeremeta) ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करून भारतासाठी स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक जिंकले.


लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जैस्मिन पहिल्या राऊंडमध्ये थोडी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले. याआधी उपांत्य फेरीत तिने व्हेनेझुएलाच्या कॅरोलिना अल्काला (Carolina Alcala) हिचा ५-० ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा विजय तिच्यासाठी केवळ एक पदकच नव्हता, तर भारतीय महिला बॉक्सिंगसाठी एक मोठा टप्पा होता.


याच स्पर्धेत भारताच्या नुपूर श्योराणने ८०+ किलो वजनी गटात आणि पूजा राणीने ८० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे, तर मीनाक्षी हुड्डा देखील ४८ किलो वजनी गटात पदक निश्चित करण्यात यशस्वी झाली आहे.


Comments
Add Comment

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार? बीसीसीआयने सांगितले सत्य...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या

भारत पाकिस्तानचे ज्युनिअर हॉकीपटू आले आमनेसामने आणि घडली 'ही' घटना

मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार