गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी हे उद्यान चंद राहणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.


भायखळा येथील वोरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची नेहमीच मोती गदर्दी असते. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांसह इतर सुट्टीच्या कालावधीत या राणीच्या चागेत अनेक पर्यटकांची हजेरी लागते. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असून तसेच अनेक शाळांना गणपती उत्सवनिमित्त ५ ते ७ दिवसांच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत.


हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी जनतेसाठी खुले राहणार आहे. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या सुटीत प्राणिसंग्रहालय व उद्यान पाहण्याची संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक

Who Is Mary D'Costa? : कोण Mary D'Costa? लग्नाच्या आदल्या रात्री 'तिच्या'सोबत रंगेहाथ सापडला पलाश मुच्छल? धक्कादायक खुलासे!

भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल (Palaash Muchhal) दोघेही

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या