एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त


मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे कठीण झाले आहे. अनेक ग्राहकांनी कॉल ड्रॉप, सिग्नल समस्या आणि नेटवर्क पूर्णपणे बंद पडल्याच्या तक्रारी केल्या. एका आठवड्यात एअरटेलच्या सेवा बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे.


आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरनुसार, कनेक्टिव्हिटी समस्या सकाळी १०.४४ पासून सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.१४ वाजता तक्रारी शिगेला पोहोचल्या. हजारो एअरटेल ग्राहकांनी कॉल करू शकत नाही, इंटरनेट वापरता येत नाही अशा तक्रारी केल्या.


आठवड्याभरात दुसऱ्यांदा एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले. याआधी १९ ऑगस्ट रोजी एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले होते. आधी १९ ऑगस्ट आणि आता २४ ऑगस्ट रोजी एअरटेलचे ग्राहक नेटवर्क कोलमडल्यामुळे त्रस्त झाले.


Comments
Add Comment

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या