ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या


डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ३०० हून अधिक दहीहंडया उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामध्ये २४६ सार्वजनिक तर एक हज्जारांहून जास्त खासगी दहीहंडी उत्सव बांचा समावेश आहे.


सर्वांत जास्त ठाण्यात. त्या पाठापाठ डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरभिवंडीमध्ये दहीहंडी उत्सव होतो. जिल्ह्यात यावर्षी सुमारे दोनशेच्या आसपास मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आठ त्यापेक्षा जास्च थर लावण्यासाठी अनेक नामांकित गोविंदा पथके प्रयल करतील, त्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एकच बढाओइ लागणार आहे.


अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सलामीवीर पथकाला एक हजारांहून जास्त रुपांची बक्षिसे दिली नातात. लक्षवेधक दहीहंड्यांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे यांची चचर्चा असन


Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा