या आहेत भगवान श्रीकृष्णाच्या ४ प्रिय राशी, जन्माष्टमीला उघडू शकते यांचे नशीब

मुंबई:यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण १६ ऑगस्टला शनिवारी साजरा केली जाईल. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते.

या वर्षी कृष्ण जन्माष्टमीची अष्टमी तिथी १५ ऑगस्टला रात्री ११.४९ वाजता सुरू होईल. तसेच तिथीचे समापन १६ ऑगस्टला रात्री ९.३४ वाजता होईल. अशातच जन्माष्टमीचे पर्व १६ ऑगस्टला साजरा केला जाईल.

श्रीकृष्णाला आवडणाऱ्या राशी:


ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. या राशींचे लोक मेहनती, प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात.

वृषभ: वृषभ राशीला भगवान श्रीकृष्णाची आवडती रास मानले जाते. या राशीच्या लोकांवर कृष्णाची विशेष कृपा असते. त्यांना यश आणि धनलाभ होण्याची शक्यता अधिक असते.

कर्क: कर्क राशीच्या लोकांवरही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असतो. नियमितपणे श्रीकृष्णाची पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यात कोणतीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

सिंह: सिंह राशीचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. श्रीकृष्णाची पूजा केल्यास त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळते.

तूळ: तूळ राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाची कृपा कायम राहते, असे मानले जाते. यामुळे त्यांना शुभ फळ प्राप्त होते.
Comments
Add Comment

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग