FTA: भारत व ओमान करार लवकर होणार जाहीर आयातीवर मिळणार मोठा फायदा !

प्रतिनिधी: भारत आणि ओमान यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराचा (FTA) निष्कर्ष आणि स्वाक्षरी लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आ हे. सध्या व्यापार कराराचा मजकूर ओमानमध्ये अरबी भाषेत अनुवादित केला जात आहे. त्यानंतर, दोन्ही देशांचे मंत्रिमंडळ कराराला मान्यता देतील, असे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.'दोन्ही देशांनी तत्वतः निष्कर्ष जाहीर करण्याचा आणि एकत्रितपणे स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे',असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

याशिवाय या कराराला दोन ते तीन महिने लागतील का असे विचारले असता, अधिकाऱ्याने सांगितले त्यापेक्षा खूपच कमी कालावधी लागू शकतो. अधिकृतपणे व्यापक आर्थिक भागीदारी करार (C EPA) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करारासाठीच्या चर्चा औपचारिकपणे नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झाल्या होत्या त्याला आता अंतिम स्वरूप मिळू शकते. अशा करारांमध्ये, दोन व्यापारी भागी दार त्यांच्यामध्ये होणाऱ्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमाशुल्क लक्षणीयरीत्या कमी करतात किंवा काढून टाकतात आणि दोन देशांमध्ये व्यापार मुक्तहस्त 'ड्युटी' फ्री करण्याची परवानगी देतात. ते सेवांमध्ये व्यापार वाढविण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणतात.

ओमान हा भारतासाठी गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्ये तिसरा सर्वात मोठा निर्यात गंतव्यस्थान आहे. भारताचा आधीच जीसीसी (GCC) सदस्य असलेल्या युएसई UAE सोबत अ साच करार आहे, जो मे २०२२ मध्ये लागू झाला होता. द्विपक्षीय व्यापार (Bilateral Trade) युएसडीUSD १० अब्जपेक्षा जास्त होता..२०२४-२५ मध्ये द्विपक्षीय व्यापार १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता (निर्यात ४.०६ अब्ज डॉलर्स आणि आयात ६.५५ अब्ज डॉलर्स). भारताची प्रमुख आयात पेट्रोलियम उत्पादने आणि युरिया आहेत. आयातीपैकी हे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. इतर प्र मुख उत्पादने म्हणजे प्रोपीलीन आणि इथिलीन पॉलिमर, पेट कोक, जिप्सम, रसायने आणि लोखंड आणि स्टील ही प्रामुख्याने उत्पादने आयात केली जातात.
Comments
Add Comment

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख