APY Scheme:अटल पेंशन योजनेला तुंबळ प्रतिसाद थेट सबस्क्राईबरमध्ये 'इतक्या' कोटींवर

प्रतिनिधी: सरकारच्या एपीवाय महत्वकांक्षी योजनेला तुंबळ प्रतिसाद मिळाल्याचे निश्चित झाले आहे. अटल पेंशन योजना (APY) या सामाजिक आर्थिक सुरक्षेच्या धोरणाला जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. या योजनेच्या लाभार्थीं संख्या ८ कोटीचा टप्पा पार केला आहे. एकूणच नवे ३९ लाख लाभार्थी या योजनेशी जोडले गेलेत असे सरकारने म्हटले आहे. तशी माहिती सरकारने नुकतीच दिली. पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) या सरकारी संस्थेने या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केल्याने योजने ला अपवादात्मक यश मिळाले. आर्थिक वर्ष २०२५-२६ या वर्षात योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली. प्रामुख्याने योजनेची जनजागृती, सरकार, वित्त नियामक मंडळांचे अविरत प्रयत्न या कारणांमुळे योजनेला यश प्राप्त झाले आहे. समाजातील मोठ्या प्रमाणा तील एक स्तर आर्थिक सुरक्षेपा सून वंचित होता त्यांच्यासाठी सरकारने अटल पेंशन योजना २०१५ साली सरकारने सुरु केली होती. असंघटित क्षेत्रातील तरूणांना, कामगारांना, व कष्टकरी, वंचितांना त्यांच्या वाढत्या वयाबरोबर सामाजिक सुरक्षा आर्थिक दृष्टीने मि ळावी यासाठी सरकारने योजना आणली.

या योजनेअंतर्गत दरमहा ठराविक रक्कम वयाच्या ६० व्या वर्षांनंतर मिळते. जसे दरमहा बचतीतून भरलेले योगदान असेल त्या १००० ते ५००० रूपये प्रमाणात दरमहा रक्कम ६० वयानंतर मिळेल अशी ही योजना होती. विशेषतः ही योजना बचतीच्या सवयीला प्रो त्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केली होती ज्याला मोठा प्रतिसाद देशभरातील नागरिकांनी दिला आहे. जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास तर त्यांच्या पती पत्नी अथवा कुटुंबला त्या रक्कमेचा मुदत संपल्यानंतर परतावा (Returns) या योजनेअंतर्गत मिळतात. १८ ते ४० वयोगटातील कर न भरणाऱ्या नागरिक यासाठी पात्र असतील. जर भरलेला कॉर्पस ठरलेल्या किमान रकमेपेक्षा कमी जमत असेल तर त्यात वाढीव रक्कम सरकार गुंतवून त्याचा परतावा पात्र लाभार्थ्यांना मिळेल असे या योजनेचे प्रारूप आहे.
Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी