Vastu Tips: पैशांच्या तिजोरीजवळ चुकूनही ठेवू नका या ५ गोष्टी, धनसंपदा होईल कमी

मुंबई: प्रत्येक घरात तिजोरी ही असतेच मात्र ही तिजोरी योग्य तसेच शुभ स्थानावर न ठेवल्यास कुटुंबावर आर्थिक संकट येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरी ही नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवली पाहिजे. असे यासाठी कारण कारण उत्तर दिशेला स्वामी कुबेर देवतेचे स्थान मानले जाते.


तिजोरीचे दार नेहमी पूर्व दिशेला उघडणारे असावे. लक्षात ठेवा की तिजोरीचे गेट कधीही दक्षिण दिशेला उघडू नये. असे केल्यान धनलाभामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.


तिजोरी कधीही वॉशरूमच्या समोर अथवा जवळ असता कामा नये. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते तसेच धनहानी होते.


घरातील तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. यात पैशांसोबत आपले दागिने तसेच किंमती सामानही ठेवू शकता.


तिजोरीच्या वर कधीही हलके अथवा जड कोणतेही सामान ठेवू नये. असे करणे अतिशय अशुभ मानले जाते.तसेच तुटलेल्या गोष्टी कधीही ठेवू नका.


तिजोरीमध्ये बेकार वस्तू कधीही ठेवू नका. असे केल्याने निगेटिव्हिटीवर परिणाम होतो. यामुळे कुटुंबात त्रास निर्माण होऊ शकतो.


वास्तुशास्त्रानुसार धन तिजोरीच्या जवळ अथवा खाली कुठेही झाडू ठेवू नये. यामुळे पैशांची आवक कमी होऊ शकते.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी