Vastu Tips: पैशांच्या तिजोरीजवळ चुकूनही ठेवू नका या ५ गोष्टी, धनसंपदा होईल कमी

मुंबई: प्रत्येक घरात तिजोरी ही असतेच मात्र ही तिजोरी योग्य तसेच शुभ स्थानावर न ठेवल्यास कुटुंबावर आर्थिक संकट येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरी ही नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवली पाहिजे. असे यासाठी कारण कारण उत्तर दिशेला स्वामी कुबेर देवतेचे स्थान मानले जाते.


तिजोरीचे दार नेहमी पूर्व दिशेला उघडणारे असावे. लक्षात ठेवा की तिजोरीचे गेट कधीही दक्षिण दिशेला उघडू नये. असे केल्यान धनलाभामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.


तिजोरी कधीही वॉशरूमच्या समोर अथवा जवळ असता कामा नये. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते तसेच धनहानी होते.


घरातील तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. यात पैशांसोबत आपले दागिने तसेच किंमती सामानही ठेवू शकता.


तिजोरीच्या वर कधीही हलके अथवा जड कोणतेही सामान ठेवू नये. असे करणे अतिशय अशुभ मानले जाते.तसेच तुटलेल्या गोष्टी कधीही ठेवू नका.


तिजोरीमध्ये बेकार वस्तू कधीही ठेवू नका. असे केल्याने निगेटिव्हिटीवर परिणाम होतो. यामुळे कुटुंबात त्रास निर्माण होऊ शकतो.


वास्तुशास्त्रानुसार धन तिजोरीच्या जवळ अथवा खाली कुठेही झाडू ठेवू नये. यामुळे पैशांची आवक कमी होऊ शकते.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड