अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचा निरोप, अनडॉकिंगच्या आधी म्हणाले, भारत सारे जहाँ से अच्छा

नवी दिल्ली: भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा ऐतिहासिक प्रवास करून आता अंतराळातून निरोप घेत आहेत. हा एक क्षण निरोप समारंभाच्या रूपात संध्याकाळी ७.४५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला. हा समारंभ लाईव्ह करण्यात आला जो जगभरातील लोकांनी पाहिला. फेअरवेल कार्यक्रमामध्ये Ax-4 मिशनची टीम आण नासाची Expedition 73 टीमच्या सदस्यांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला आयएसएसवर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. फेअरवेल समारंभात शुभांशु शुक्लाने भारतासाठी मेसेज देताना म्हटले, सारे जहाँ से अच्छा.

२६ जून २०२५ला नासाच्या केनेडी स्पेस स्टेंटर येथून स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानच्या माध्यमातून शुभांशु शुक्ला आणि त्याचे सहकारी मिशनसाठी रवाना झाले होते. या मिशनमध्ये अमेरिकेची अंतराळवीर पेगी व्हिटसन कमांडर म्हणून होती तर इतर सद्स्यांमध्ये पोलंडचे सावोस्ज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कप होते.

 



या चौघांनी मिळून २५० हून अधिक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा आणि ६ मिलियन अंतरापेक्षाचे अधिक अंतर कापले. १७ दिवसांच्या या प्रवासादरम्यान अंतराळ यानाच्या दलाने ६०हून वैज्ञानिक प्रयोग केले.
Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण